Last Updated: Thursday, October 4, 2012, 10:52
बॉलिवूड क्षेत्रात चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत नाही, अशी मारण्यात येणारी बोंब चुकीची ठरत आहे. रणवीर कपूरचा ‘बर्फी’ने १०० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. हा चित्रपट ३० कोटी रूपयांमध्ये तयार करण्यात आला होता.